टोळधाड आली रानगटांची, वाताहत सुरू झाली महाराष्ट्राची
तो काळ महाराष्ट्राच्या चढत्या वाढत्या भाग्याचा होता शालिवाहन शिलाहार चालुक्य कदम अशा अनेक राज वतीने महाराष्ट्र राज्य केले पण प्रत्येक राजवटीत महाराष्ट्राचे पाऊल पुढे पडत राहिले देवगिरी या राजधानीतून या बहुतांश मराठी भूमीवर राज्य कृष्णाच्या यादवकाळातील राजांचा राजवती ही अशाच लोककल्याणकारी होत्या हे राजे जरी वैभव संपन्न होते तरी ते विलासी नव्हते प्रजा पालन चे कर्तव्य मानणारे होते त्यांच्या प्रस्तावना ने धर्मशास्त्र शिल्पशास्त्र वैद्यक शास्त्र संगीत शास्त्र साहित्य अशा विविध क्षेत्रात मोलाची भर टाकणारी नररत्ने जळून गेले आणि व्यापार पुदिन यांना तेजी आली म्हणूनच मूळची दंडकारण्य या नावाने संबोधली जाणारी ही भूमी महाराष्ट्र या नावाने ओळखले जाऊ लागले देवगिरीच्या यादव कुली राजा रामचंद्राच्या रामदेवरा यांच्या कार्यक्रम तर महाराष्ट्राचे महान पण शिगेला पोहोचले भीमा को कृष्णा गोदावरी
Comments
Post a Comment